शेतकऱ्याच्या कर्जमाफी चा निधी वितरणाचा नवीन शासन निर्णय जाहीर
नमस्कार शेतकरी बंधुनो, महाराष्ट्र राज्या मध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे सरकारने ठरवले आहे त्याअनुषंगाने सरकारने 52512.00 लाख एवढी रक्कम वितरित केली आहे. या साठी सुमारे 50.00 लाख एवढा निधी या योजनेसाठी उपलब्ध आहे. आता या वर्षात ( आर्थिक ) 2023-24 मध्ये सहकार … Read more