खरीप पिक विमा मंजूर होणार
नमस्कार शेतकरी बंधूंनो, पीक कापणीच्या अहवालानुसार महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पिके मूग, बाजरी तसेच उडीद, सोयाबीन या पिकाचे उत्पन्न 50 टक्के पेक्षा घटले होते. यासंदर्भात माहिती विविध वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आली होती. फक्त सरकारने सोयाबीन या पिकाचा विमा 12 ते 14 टक्के टक्के मंजूर केला होता. पण इतर पिके आहेत जसे ‘बाजरी झाली, मूग झालं … Read more