कामगारांना आचार संहिता संपल्यावर लगेच पुन्हा भांडी वाटप सुरू होणार Maharashtra Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana
नमस्कार मंडळी नुकतेच महाराष्ट्र शासनाने जे बांधकाम कामगार व इतर कामगार आहेत ज्यांची महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी झालेली आहे त्यासाठी गृह उपयोगी साहित्य संच ( ३० नग ) अर्थात भांडी वाटप ही योजना सुरू करण्यात आलेली होती. प्रत्येक जिल्ह्यात जर पाहिले तर नोंदणी केलेले सरासरी जवळपास १ – २ लाख पर्यंत नोंदणी कृत कामगार … Read more