मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IDBI बँकेत 160 पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी संधी, राखीव श्रेणीसाठी शुल्कात सूट.

IDBI job Vacancies 2024

IDBI job Vacancies 2024 : IDBI बँकेत 160 कार्यकारी पदांसाठी भरती आहे. उमेदवार ibpsonline.ibps.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी निवड परीक्षेच्या आधारे केली जाईल. ही परीक्षा 2 जुलै 2024 रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. IDBI शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. वय श्रेणी : 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान. IDBI job … Read more

गौतम अदाणींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे; बनले भारत, आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती !

gautam adani become richest person in asia

gautam adani become richest person in asia : आता सर्वात जगातील सर्वात श्रीमंताच्या यादी मध्ये गौतम अदाणी यांचे नाव आले आहे . ते आता आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्ठहणून ठरले आहेत. मुंबई : नमस्कार, अदाणी उद्योग समुहाचे प्रमुख असलेले गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी या या आठवड्यात झालेल्या हालचाली मुळे यशाचे नवीन शिखर गाठले आहे. गौतम अडाणी … Read more

लोकसभा निवडणुकीत 15 पैकी 11 चित्रपट सितारे विजयी, पहा कोण कोण निवडून झाले

Loksabha election 2024 11 out of 15 film star's won

Loksabha election 2024 11 out of 15 film star’s won : लोकसभा २०२४ निवडणूक मध्ये च्या 542 जागांचे निकाल जाहीर आता झालेले आहेत . यावेळी २०२४ लोकसभा 15 सेलिब्रिटींनी निवडणूक लढवली होती, त्यापैकी तब्बल 11 सेलिब्रिटींनी या मध्ये बाजी मारली आहे. विजेत्यांमध्ये हेमा मालिनी, कंगना राणौत, शत्रुघ्न सिन्हा, मनोज तिवारी, रवी किशनरी यांसारख्या नावांचा समावेश … Read more

मॉन्सून आला गोव्यात, राज्यात या ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज

Monsoon Maharashtra update

Monsoon Maharashtra update : आता मॉन्सून मध्य अरबी- समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात त्यानंतर गोव्यात आलेला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र सह, तेलंगणा या भागात पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. लोकसभा २०२४ निवडणुकीच्या मतमोजणीला वरुण राजाने आता हजेरी लावली आणि विजयी उमेदवारांचा आनंद द्विगुणित केला. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी पावसातही मोठा आनंदोत्सव साजरा … Read more

महाराष्ट्रातील विजयी उमेदवार, नवे 48 खासदार, संपूर्ण यादी ! Maharashtra new loksabha 2024 elected list

Maharashtra new loksabha 2024 elected list

maharashtra new loksabha 2024 elected list : नमस्कार लोकसभा २०२४ निवडणुकीचे निकाल हाती येतआलेले आहेत . महाराष्ट्र लोकसभा २०२४ निवडणुकीत पहिला निकाल नंदुरबार या जिल्ह्याचा लागला आहे. नंदूरबारमध्ये काँग्रेस उमदेवार गोवाल पाडवी यांनी विजय भेटलेला आहे . गोवाल पाडवी यांनी भाजप खासदार हिना गावित यांचा पराभव केला. या दरम्यान आता अंतिम निकाल आता हाती आला असून … Read more

1 जून पासून दुचाकी चालकांना बसणार 25000 रु चा दंड गाडीवर जाण्या अगोदर हे नियम पहा

traffic challan news

👇👇👇👇👇👇 यांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड ट्राफिक नवीन नियम पहा traffic challan news : नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी जे गाडी चालवणारे आहेत किंवा वाहन चालवणारे आहेत यांना लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवणे या सर्व प्रक्रिया आणि परीक्षेतून जावे लागते. या सर्व प्रक्रियेत तुम्हाला माहिती एक-दोन आठवडे तर लागतातच. आता या … Read more

MHT CET 2024 परीक्षेचा निकाल जाहीर

mhtcet result 2024

MHTCET result maharashtra : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल MHTCET ने नुकतेच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयातील एम एस टी सी इ टी MHTCET चा निकाल जाहीर केलेला आहे. तुम्ही हा निकाल https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता. अहवालामध्ये आता MHTCET ने दिलेल्या माहितीनुसार तसेच तज्ञांच्या माहितीनुसार या MHTCET च्या डेटाबेस मध्ये … Read more

खरीप पिक विमा मंजूर होणार

Kharip pik vima manjur

नमस्कार शेतकरी बंधूंनो, पीक कापणीच्या अहवालानुसार महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पिके मूग, बाजरी तसेच उडीद, सोयाबीन या पिकाचे उत्पन्न 50 टक्के पेक्षा घटले होते. यासंदर्भात माहिती विविध वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आली होती. फक्त सरकारने सोयाबीन या पिकाचा विमा 12 ते 14 टक्के टक्के मंजूर केला होता. पण इतर पिके आहेत जसे ‘बाजरी झाली, मूग झालं … Read more

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना मुलींना उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपये कर्ज ; माहिती पूर्ण पहा

Pantpradhan Vidya Laxmi Yojana

Pantpradhan Vidya Laxmi Yojana : मुला मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी केंद्र सरकारने ‘ पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना ‘ सुरू केली. शिक्षण मुला मुलींसाठी खूप महत्त्वाचे असते. चांगले शिक्षण मिळाले तर त्या कुटुंबाच्या सोबतच समाजाचा सुद्धा विकास होतो. अनेक कुटुंबातील मुला मुलींना योग्य वेळी शिक्षण मिळाले तर त्याचा फायदा समाजाला नक्कीच होत असतो. समाजामध्ये … Read more